जालना (प्रतिनिधी ) मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे २ जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम !मुंबई – मराठा समुदायाला सरसकट आरक्षण देणार असतील तर सरकारला आणखी वेळ देण्यास हरकत नाही, असं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त करीत आपलं उपोषण मागे घेतलं आहे. सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरले असुन सरकारला फक्त २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. तर दुसरीकडे सकल मराठा समाजानं शासनाच्या आवाहनाला विनंतीला मान देऊन उपोषण मागं घेतल्याबद्दल मराठा समाजास धन्यवाद देतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..
Related Posts
शिरसमणी येथे दिनांक १८ नोव्हेंबर पासून शिव महापुराण कथाचे आयोजन
- Saibaba
- November 1, 2023
- 0
पारोळा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील शिरसमणी येथे जय महाकाल मित्र मंडळ शिरसमणी आयोजित राष्ट्रीय संत परमपूज्य. ललितजी नागर महाराज ( शेंदवा मध्य प्रदेश) यांचे भव्य […]
पारोळा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतसाठी रविवारी मतदान,प्रशासन यंत्रणा सज्ज
- Saibaba
- November 4, 2023
- 0
पारोळा (प्रतिनिधी )- तालुक्यातील ९ ग्रामपंचायत व ३ ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीच्या एकूण ३० वार्डा साठी १२० मतदान अधिकारी व ३० शिपाई , पोलीस कर्मचारी रवाना झाले […]
वसंतनगर येथील ४३ वर्षेय इसमाचा धरणात बुडून मृत्यू
- Saibaba
- November 9, 2023
- 0
पारोळा (प्रतिनिधी ) – पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथील इंदाशी धरणात एका 43 वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे पारोळा तालुक्यातील वसंतनगर […]